
महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने मुंबई येथे:अनुयायी कार्यकर्ते येत असतात. यांच्यात वैचारिक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची पुनर्बाधणी करण्यासाठी मंथन घडवून आणण्याच्या दृष्टीने सहा डिसेंबरच्या नंतर सात- आठ तारखेपर्यंत ‘बाबासाहेबांचा आरपीआय’ या विषयावर एखाद्या चिंतन बैठकीचे मुंबई परिसरात आयोजन करता येईल का?
अशी बैठक घेण्याबाबत आपले सकारात्मक विचार असल्यास नक्की प्रतिसाद द्यावा. आपल्या सारख्या अनुभवी आणि वैचारिक कार्यकर्त्यांची रिपब्लिकन चळवळ संरक्षण आणि संवर्धनासाठी अत्यंत आवश्यकता आहे.
- अशोककुमार उमरे, ८६९८८४२४०२,
रिपब्लिकन चळवळीचे प्रचारक
दि. ३० नोव्हेंबर २०२४
